अध्यात्म हा शब्द ऐकला की आपण आजवरच्या अनुभवानुसार त्याला धर्म, पूजा पाठ आणि कर्मकांडांशी जोडून मोकळे होतो पण अध्यात्म म्हणजे
आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा आपण जिथे जाणार आहोत तिथे राहण्याची सोय आहे का नाही हे आधी पाहतो. बहुतेक वेळा
आपण प्रदूषण व त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याबद्दल दिवसेंदिवस बातम्या वाचत असतो. आपण जर आज योग्य पावले उचलली नाहीत तर
तुमच्याकडे नवीन फोन, नवीन गाडी आणि तुमच्या मित्र मंडळीकडे असलेल्या इतर वस्तू आहेत का नाही? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे
आपण आपल्या मौल्यवान गोष्टी नेहमी जपत आलेलो आहोत. प्रवास करताना देखील अनेक ठिकाणी पाकीटमारा पासून सावधान अशा सूचनांचे बोर्ड टांगलेले
‘खाण्याने होत आहे रे आधी खाल्लेची पाहिजे’ असे म्हणत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर ताव मारणारा भारतीय माणूस हा जन्मापासून खवय्या आहे असे
इंटरनेटचा शोध हा सैन्याला त्यांच्या कामांमध्ये मदत व्हावी यासाठी लागला होता, कालांतराने वैज्ञानिक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा वापर करू लागले.
साम्राज्यवादी ब्रिटिशांना जगातील सगळ्या देशांवर राज्य करायचे होते अशावेळी ते जिथल्या ठिकाणी राज्य करत होते तिथल्या लोकांची पिळवणूक करून स्वतःचे
कोणत्याही प्रकारची कला हि एक संदेश देण्याचे माध्यम असते, संदेश योग्य आहे किंवा अयोग्य हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकतो